अतुल सुभाष मूळचा बिहारी तरुण , बंगलोर मध्ये ai इंजिनियर म्हणून काम करत होते. 2019 मध्ये निकिता नावाच्या मुलीशी लग्न झाले. काही दिवस संसार सुरळीत झाला. मूल ही झाल. पण संसाराला नजर लागली. निकिता ने बिहार मध्ये पोटगीचा दावा सुरू होता. दोनशे तारखा पडूनही निकाल आला नाही.

आई वडिलांचा सांभाळ करून चांगला मुलगा होण्याचे स्वप्न भंगले. उलट पोटगी करीत दोन लाख रुपये महिना मागणी करीत अतुलला त्रास देण्यास सुरुवात केल्याने या तरुणाने स्वतःची जीवन यात्रा संपवली.

अतुल एकटा अशा कुटुंब काडीमोडीचा बळी नाही. हजारो तरुण आहेत. असे काही दावे आहेत , मुलींचे दुसरे लग्न झाले तरीही पहिल्या नवऱ्याशी पोटगीचे दावे सुरू आहेत. अशा परिस्थितीत समाज कुठे जात आहे. यात कुठला विचार रुजवला जात आहे. यावर प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *