मित्रांनो या दोन घटना आहेत. यात नेमकी चूक ही दुचाकी स्वारांची आहे. तरीही पहिल्या घटनेत आजच्या जीवनशैलीचा परिणाम पाहायला मिळतो. आपण रात्री रोडसाइड हातगाड्या वर नाश्ता ,जेवण करतो. तेव्हा असे अपघात घडतात.

तर दुसऱ्या घटनेत आपण आपल्या बाजूने पायी जात असताना दुचाकी स्वाराने त्या महिलेच्या जीवाशी खेळ केला आहे. हल्लीच्या गतिमान गाड्या तुमच्या मेंदूच्या गती पेक्षा किती तरी वेगवान आहेत. याचा विसर चालक आणि मालक म्हणजेच पालक यांना पडलेला आहे. किंबहुना यांच्या बुद्धी पलीकडचा आहे. पण यात निष्पाप बळी जात आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *