ही घटना ताजी आहे. मुंबईतील आहे. आपल राज्य खुप विकासित आहे. पण इथे नागरिकांचा जीव सुरक्षित आहे का ? त्याला पायाभूत सुविधा मिळतात का ? आपण रस्ते बनवले. पण मानवी वाहतुकीसाठी ते आहेत का ? असे अनेक प्रश्न समोर यक्ष म्हणून उभे आहेत.

पादचाऱ्यासाठी आम्ही रस्ते बनवलेच नाही. म्हणून तर निरपराध लोकाना जीव गमवावे लागतात. सरकारला कधी जाग येणार ? अतिक्रमण आणि बेभान वाहन ही सामान्य नागरिकांच्या जिवावर उठली आहे. एव्हढाच बोध या घटनेतून घेता येईल .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *