देशातील शेवटच्या माणसाची अवस्था …
हि बातमी बघा . या माणसाला विचारलेला प्रश्न आणि त्यावरची प्रतिक्रिया बघा . व्हाट्सअप , हिंदुत्व , मुस्लिम , ख्रिश्चन यावर चर्चा करून वाद घालणारे तरुण यांनी नक्की विचार करा .
हे ज्वलंत व मानवी समाजाच्या नित्याच्या जीवनाचे प्रश्न आहेत . हे सोडवण्यात आपण निवडून दिलेले लोक असफल आहेत . ते यातून लोकसंख्या वाढीची पळवाट शोधत आहेत .पण चीन मध्येही आपल्या इतकी लोकसंख्या आहे . तिथे सरकारने प्रत्येक हाताला काम दिलय . त्यामुळेच त्यांनी साठ टक्के जगाची बाजारपेठ काबीज केली आहे .
संभव है कि महंगाई आपको परेशान न करती हो
— Bhanu Kumar Jha (@BhanuKumarJha) July 28, 2023
लेकिन ग़रीबों की ये बेबसी आपको परेशान जरूर करेगी
pic.twitter.com/o9HdcUUm5t
या दोन्ही पोस्ट बघा. या सरकारच अपयश उघड करणाऱ्या आहेत . ज्या वयात शिकायचंय त्या वयात या पोरांना हत्यार दिली जात असतील तर याला जबाबदार आपण सर्व आहोत . कारण सरकार , नोकरशाही या व्यवस्था आम्ही रामभरोसे सोडून दिल्या आहेत . त्यामुळे ते मुजोर झाले आहेत . आणि फक्त स्वतः साठी काम करत आहेत .
मणिपुर में मेइती और कुकी समाज के बीच अपने इलाक़ों की लाइनें खिंच गईं हैं। अपने इलाक़ों की रक्षा के लिए स्कूल-कॉलेज जाने वाले लड़कों ने बंदूकें उठा ली हैं। यहाँ बहुसंख्यक और अल्पसंख्यकों को आपस में लड़ाया गया। जैसे देश में लड़ाया जा रहा है। अमृतकाल है..
— Shyam Meera Singh (@ShyamMeeraSingh) July 28, 2023
pic.twitter.com/suT4EyFCeU